सहावी सामान्य विज्ञान
February 18, 2021
Translate
Showing posts with label सहावी सामान्य विज्ञान. Show all posts
Showing posts with label सहावी सामान्य विज्ञान. Show all posts
Thursday, 18 February 2021
Tuesday, 19 January 2021
Sunday, 10 January 2021
Sunday, 3 January 2021
Tuesday, 22 December 2020
सहावी सामान्य विज्ञान
December 22, 2020
इयत्ता 6 वी सामान्य विज्ञान 13 - ध्वनी टेस्ट 2
सहावी सामान्य विज्ञान
December 22, 2020
इयत्ता 6 वी सामान्य विज्ञान 13 - ध्वनी टेस्ट 1
Thursday, 5 November 2020
Friday, 31 July 2020
सहावी सामान्य विज्ञान
July 31, 2020
12. साधी यंत्रे Online Test
साधी यंत्रे -
खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆ यंत्रे -
दैनंदिन जीवनामध्ये कमी श्रमात आणि कमी वेळेमध्ये जास्त काम करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्र म्हणतात.
यंत्र दोन प्रकारची असतात- साधी यंत्र, गुंतागुंतीची यंत्रे.
◆ साधी यंत्र -
ज्या यंत्रामध्ये एक किंवा दोन भाग आहेत आणि ज्यांची रचना साधी सोपी असते अशा यंत्रांना साधी यंत्र असे म्हणतात.
◆ गुंतागुंतीची यंत्रे -
ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात आणि यामध्ये अनेक प्रक्रिया एकाच वेळी होत असतात अशा क्लिष्ट रचनेच्या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्र म्हणतात.
आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक साधी यंत्र आणि गुंतागुंतीची यंत्र कामाच्या स्वरूपानुसार वेळ आणि श्रम यांचा विचार करून वापरत असतो.
◆ साधी यंत्रे उदाहरणे -
● उतरण-
★ वजन उचलण्यासाठी तिरपी ठेवलेली फळी म्हणजे उतरण असते.
★ उतरंडीमुळे कमी वजन पेलावी लागते आणि वजन चढणे सोपे जाते.
★ उतरणीचा चढाव जेवढा कमी आणि लांब जितकी जास्त तितके वजन कमी जाणावे.
★ उतरणीचा चढाव जितका जास्त आणि लांबी जितकी कमी तितके वजन जास्त पेलावे लागते.
★ स्क्रू हादेखील उतरणीचा एक प्रकार आहे.
★ डोंगरावर जात असताना नागमोडी घाटातील रस्ता हासुद्धा उतरणीचा एक प्रकार आहे.
● ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी आर्किमिडीज स्क्रू या साध्या यंत्राचा शोध लावला.
● पाचर -
दोन उतरणी जोडून केलेल्या धारदार अवजाराला पाचर म्हणतात.
उदाहरण .कुऱ्हाड, पटाशी, सुरी, खिळा ही सर्व पाचर प्रकारची यंत्रे आहेत.
● तरफ-
तरफेचे बल, भार आणि टेकू असे तीन भाग असणाऱ्या लांब पहारी सारख्या अवजाराला तरफ असे म्हणतात.
तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो त्याला टेकू असे म्हणतात.
ज्या बला विरुद्ध तरफ कार्य करते त्याला भार असे म्हणतात.
आणि टेकू पासून भारा पर्यंतच्या तरफेच्या बाजूला भार बाजू म्हणतात.
तरफेच्या दुसऱ्या बाजूने भार उचलण्यासाठी बल लावावे लागते या बाजूला बल बाजू म्हणतात.
◆ तरफेचे प्रकार -
तरफेचे तीन प्रकार पडतात.
हे तिन्ही प्रकार भार ,बल व टेकू यावरून पडतात.
● तरफेचा पहिला प्रकार -
ज्या प्रकारांमध्ये मध्ये टेकू व एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला बल अशी रचना असते तो पहिला तरफेचा पहिला प्रकार असतो.
उदाहरण - सी सॉ
● तरफेचा दुसरा प्रकार -
या प्रकारामध्ये टेकू एका बाजूला भार मध्यभागी आणि बल दुसऱ्या बाजूला असते तो तरफेचा दुसरा प्रकार असतो.
उदाहरण -बाटलीचे ओपनर
● तरफेचा तिसरा प्रकार -
मध्यभागी बल ,एका टोकाला टेकू आणि दुसऱ्या टोकाला भार अशी तिसऱ्या प्रकारची तरफ असते.
उदाहरण- चिंता
◆ कप्पी-
वजन उचलण्यासाठी खाचा असलेले चाक आणि त्यातून टाकलेली दोरी अशी रचना असलेल्या साध्या यंत्राला कप्पी म्हणतात.
कप्पीचा वापर करताना वरच्या दिशेने वजन उचलताना बल खालच्या दिशेने लावावे लागते. यामुळे कप्पी कमी श्रमामध्ये आपले काम करते.
◆ चाक व आस-
दांड्यावर बसवलेले चाक हे सुद्धा साधे यंत्र असते. दांडा हा आस असतो आणि फिरणारे चाक हे त्या आसाभोवती फिरत असते.
◆ यंत्रांची निगा
यंत्रे योग्य रीतीने वापरता यावी ती खूप काळासाठी टिकावी म्हणून यंत्रांची निगा घेणे आवश्यक असते.
● यंत्रे खराब होण्याची कारणे-
★ यंत्रांचा सततचा वापर
★ यंत्रावर होणारा हवामानाचा परिणाम
★ यंत्रावर धूळ बसणे
★ यंत्राचे काही भाग घासले जाऊन त्याची झीज होणे.
● यंत्राची निगा-
★ यंत्रांचे सर्व भाग पुसून ठेवणे.
★ यंत्राच्या घासल्या जाणाऱ्या भागावर नियमितपणे तेल किंवा वंगण लावले तर यंत्राची निगा राखता येईल.
★ यंत्राच्या भागांचे घर्षण कमी करून त्यांची झीज थांबवल्यामुळे यंत्र खूप काळपर्यंत चांगल्या स्थितीत राहतील.
★ यंत्र जेव्हा उपयोगात नसतील तेव्हा झाकून ठेवले पाहिजेत. त्यामुळे त्यावर धूळ बसणार नाही.
★ यंत्राच्या धातूच्या भागावर रंग देणे म्हणजेच हवामानाचा त्यावर परिणाम होणार नाही,गंज चढणार नाही.
● यंत्राची योग्य निगा न राखल्यामुळे
जेव्हा आपल्याला यंत्रांची गरज असते तेव्हा ती वापरता येत नाही.
त्यामुळे यंत्राची निगा आपण नियमित राखली पाहिजे.
यंत्र हाताळतांना अपघात होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.
चाचणी सोडविण्यासाठी-
क्लिक करा
खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆ यंत्रे -
दैनंदिन जीवनामध्ये कमी श्रमात आणि कमी वेळेमध्ये जास्त काम करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्र म्हणतात.
यंत्र दोन प्रकारची असतात- साधी यंत्र, गुंतागुंतीची यंत्रे.
◆ साधी यंत्र -
ज्या यंत्रामध्ये एक किंवा दोन भाग आहेत आणि ज्यांची रचना साधी सोपी असते अशा यंत्रांना साधी यंत्र असे म्हणतात.
◆ गुंतागुंतीची यंत्रे -
ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात आणि यामध्ये अनेक प्रक्रिया एकाच वेळी होत असतात अशा क्लिष्ट रचनेच्या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्र म्हणतात.
आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक साधी यंत्र आणि गुंतागुंतीची यंत्र कामाच्या स्वरूपानुसार वेळ आणि श्रम यांचा विचार करून वापरत असतो.
◆ साधी यंत्रे उदाहरणे -
● उतरण-
★ वजन उचलण्यासाठी तिरपी ठेवलेली फळी म्हणजे उतरण असते.
★ उतरंडीमुळे कमी वजन पेलावी लागते आणि वजन चढणे सोपे जाते.
★ उतरणीचा चढाव जेवढा कमी आणि लांब जितकी जास्त तितके वजन कमी जाणावे.
★ उतरणीचा चढाव जितका जास्त आणि लांबी जितकी कमी तितके वजन जास्त पेलावे लागते.
★ स्क्रू हादेखील उतरणीचा एक प्रकार आहे.
★ डोंगरावर जात असताना नागमोडी घाटातील रस्ता हासुद्धा उतरणीचा एक प्रकार आहे.
● ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी आर्किमिडीज स्क्रू या साध्या यंत्राचा शोध लावला.
● पाचर -
दोन उतरणी जोडून केलेल्या धारदार अवजाराला पाचर म्हणतात.
उदाहरण .कुऱ्हाड, पटाशी, सुरी, खिळा ही सर्व पाचर प्रकारची यंत्रे आहेत.
● तरफ-
तरफेचे बल, भार आणि टेकू असे तीन भाग असणाऱ्या लांब पहारी सारख्या अवजाराला तरफ असे म्हणतात.
तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो त्याला टेकू असे म्हणतात.
ज्या बला विरुद्ध तरफ कार्य करते त्याला भार असे म्हणतात.
आणि टेकू पासून भारा पर्यंतच्या तरफेच्या बाजूला भार बाजू म्हणतात.
तरफेच्या दुसऱ्या बाजूने भार उचलण्यासाठी बल लावावे लागते या बाजूला बल बाजू म्हणतात.
![]() |
तरफ |
◆ तरफेचे प्रकार -
तरफेचे तीन प्रकार पडतात.
हे तिन्ही प्रकार भार ,बल व टेकू यावरून पडतात.
● तरफेचा पहिला प्रकार -
ज्या प्रकारांमध्ये मध्ये टेकू व एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला बल अशी रचना असते तो पहिला तरफेचा पहिला प्रकार असतो.
उदाहरण - सी सॉ
● तरफेचा दुसरा प्रकार -
या प्रकारामध्ये टेकू एका बाजूला भार मध्यभागी आणि बल दुसऱ्या बाजूला असते तो तरफेचा दुसरा प्रकार असतो.
उदाहरण -बाटलीचे ओपनर
● तरफेचा तिसरा प्रकार -
मध्यभागी बल ,एका टोकाला टेकू आणि दुसऱ्या टोकाला भार अशी तिसऱ्या प्रकारची तरफ असते.
उदाहरण- चिंता
◆ कप्पी-
वजन उचलण्यासाठी खाचा असलेले चाक आणि त्यातून टाकलेली दोरी अशी रचना असलेल्या साध्या यंत्राला कप्पी म्हणतात.
कप्पीचा वापर करताना वरच्या दिशेने वजन उचलताना बल खालच्या दिशेने लावावे लागते. यामुळे कप्पी कमी श्रमामध्ये आपले काम करते.
![]() |
कप्पी |
◆ चाक व आस-
दांड्यावर बसवलेले चाक हे सुद्धा साधे यंत्र असते. दांडा हा आस असतो आणि फिरणारे चाक हे त्या आसाभोवती फिरत असते.
◆ यंत्रांची निगा
यंत्रे योग्य रीतीने वापरता यावी ती खूप काळासाठी टिकावी म्हणून यंत्रांची निगा घेणे आवश्यक असते.
● यंत्रे खराब होण्याची कारणे-
★ यंत्रांचा सततचा वापर
★ यंत्रावर होणारा हवामानाचा परिणाम
★ यंत्रावर धूळ बसणे
★ यंत्राचे काही भाग घासले जाऊन त्याची झीज होणे.
● यंत्राची निगा-
★ यंत्रांचे सर्व भाग पुसून ठेवणे.
★ यंत्राच्या घासल्या जाणाऱ्या भागावर नियमितपणे तेल किंवा वंगण लावले तर यंत्राची निगा राखता येईल.
★ यंत्राच्या भागांचे घर्षण कमी करून त्यांची झीज थांबवल्यामुळे यंत्र खूप काळपर्यंत चांगल्या स्थितीत राहतील.
★ यंत्र जेव्हा उपयोगात नसतील तेव्हा झाकून ठेवले पाहिजेत. त्यामुळे त्यावर धूळ बसणार नाही.
★ यंत्राच्या धातूच्या भागावर रंग देणे म्हणजेच हवामानाचा त्यावर परिणाम होणार नाही,गंज चढणार नाही.
![]() |
यंत्र निगा |
● यंत्राची योग्य निगा न राखल्यामुळे
जेव्हा आपल्याला यंत्रांची गरज असते तेव्हा ती वापरता येत नाही.
त्यामुळे यंत्राची निगा आपण नियमित राखली पाहिजे.
यंत्र हाताळतांना अपघात होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.
चाचणी सोडविण्यासाठी-
क्लिक करा
Thursday, 30 July 2020
सहावी सामान्य विज्ञान
July 30, 2020
11. कार्य आणि ऊर्जा Online Test
कार्य आणि ऊर्जा
● पाठातील खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली चाचणी सोडण्यासाठी क्लिक करा.
● कोणत्याही वस्तूला बल लावल्यामुळे तिचे विस्थापन होते आणि विस्थापन झाले की कार्य होते .
कार्य करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. म्हणून कार्य आणि ऊर्जा यांचा परस्पर संबंध असतो.
कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. खेळत असताना आपल्याला स्नायू ऊर्जा याचा उपयोग होतो आणि ती ऊर्जा बलामध्ये रूपांतरित होते .या बलामुळे कार्य घडते.
धावणाऱ्या आणि चालणाऱ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हेच घडते.
प्रत्येकाची ऊर्जेची क्षमता ही निरनिराळी असते.
◆ ऊर्जेची रूपे -
यांत्रिक उर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी उर्जा ,रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची रूपे आहेत.
● यांत्रिक उर्जा
यंत्राच्या मदतीने मिळणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा म्हणतात.
यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. स्थितीमुळे असलेली स्थितिज ऊर्जा आणि गतीमुळे असलेली गतिज ऊर्जा.
● स्थितिज ऊर्जा
वस्तूमध्ये साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि स्थानामुळे ही स्थितीज ऊर्जा त्या पदार्थांमध्ये साठवलेली असते. कॅरम खेळत असताना सुद्धा स्ट्रायकर मध्ये आपल्या स्नायूची ऊर्जा जाते आणि त्याची स्थितिज ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये बदलते.
● गतिज ऊर्जा
गतीमुळे आलेली ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा होय.
● उष्णता ऊर्जा
सूर्यामुळे पृथ्वीवरच्या सर्व सजीवांना उष्णता ऊर्जा मिळते.इंधनाच्या ज्वलनाने देखील उष्णता ऊर्जेची निर्मिती होते.
उष्णता मोजण्यासाठी कॅलरी हे एकक वापरतात.
● प्रकाश ऊर्जा
सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती आपल्या पानातील हरितद्रव्य याचा वापर करून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने अन्न तयार करतात. हे घडत असताना प्रकाश ऊर्जेचे रूपांतर अन्न ऊर्जेमध्ये होते.
● ध्वनि ऊर्जा
ध्वनी हेसुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे. ध्वनी मध्ये साठवलेली ऊर्जा म्हणजे ध्वनि ऊर्जा होय.
● रासायनिक ऊर्जा
रासायनिक क्रिया यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा म्हणतात. ज्वलनामधून निरनिराळ्या स्वरूपात रासायनिक ऊर्जा बाहेर पडत असते.
लेड ऍसिड बॅटरी मध्ये विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी रासायनिक क्रिया केल्या जातात. फटाके पेटवली की त्यातून उष्णता, ध्वनी,प्रकाश आणि रासायनिक ऊर्जा एकदम बाहेर पडतात.
● विद्युत ऊर्जा
निरनिराळी उपकरणे विद्युत ऊर्जेवर चालतात. विद्युत ऊर्जा दैनंदिन जीवनामध्ये अतिशय उपयुक्त आहे.
● ऊर्जेचे रूपांतरण
निसर्गात ऊर्जा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतरित होत असते याला ऊर्जेचे रूपांतरण असे म्हणतात.
सूर्य हा सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे.
● ऊर्जा चक्र
सूर्याची उष्णता जमिनीवर आली की पाण्याची वाफ होते आणि त्या ठिकाणी स्थितीज ऊर्जा तयार होते .
पाण्याची वाफ थंड झाल्यानंतर तिचे ढग बनतात. ढग थंड झाल्यानंतर पाऊस पडतो, या ठिकाणी गतिज ऊर्जा तयार होते.
पावसाचे पाणी धरणामध्ये साठवले जाते या साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. धरणातील पाणी सोडले की त्यामधून गतिज ऊर्जा निर्माण होते. या पाण्यातून जलविद्युत केंद्र चालतात.पुन्हा तेथून गतिज ऊर्जा तयार होते. या गतिज ऊर्जा मधून विद्युत ऊर्जा निर्माण होते. आणि विद्युत ऊर्जा वापरून घरामधील विविध उपकरणे चालतात. जसे प्रकाश, ध्वनी आणि उष्णता यावर चालणारी यंत्रे.
● ऊर्जा स्त्रोत
ऊर्जा मिळवण्यासाठी ज्या साधनांचा वापर होतो त्यांना ऊर्जास्त्रोत म्हणतात.
ऊर्जा स्त्रोत यांचे वर्गीकरण दोन प्रकारात होते.
● पारंपारिक ऊर्जा स्त्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत
पुन्हा निर्माण न करता येणाऱ्या ऊर्जा स्त्रोत यांना पारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात.
हे संपून जाऊ शकतात म्हणून आपल्याला पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा विचार करावा लागतो.
उदाहरण जीवाश्म इंधने, लाकूड, कोळसा, गोवर्या इत्यादी .
● अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत
पुन्हा पुन्हा वापरता येतील असे ऊर्जा स्त्रोत.
हे ऊर्जा स्त्रोत अक्षय आणि अखंड असतात. उदाहरण. सौरऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, समुद्रातील लहरी पासून मिळणारी ऊर्जा, अणू उर्जा .
● सौर ऊर्जा
सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा होय.पृथ्वीवर ही ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये पोहोचत असते.
सौरचुली, सौर जलतापक, सौर शुष्कक आणि सौरविद्युत घट ही सौर उर्जेवर चालणारी उपकरणे आता लोकप्रिय झाली आहेत.
● पवन ऊर्जा
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून पवनचक्की मध्ये विद्युत निर्मिती केली जाते.
या पवन ऊर्जेचा वापर वेगवेगळ्या कामासाठी केला जातो.
● सागरी ऊर्जा
भरती-ओहोटीच्या लाटांनी जनित्र फिरवून या लाटांपासून सागरी ऊर्जा निर्माण करता येते.
● जल विद्युत ऊर्जा
धरणांमध्ये साठलेले पाणी उंचावरून खाली आणले जाते व त्याद्वारे जनित्राची पाती फिरवली जातात.अशा जलविद्युत केंद्रात वीज निर्मिती करण्यात येते.
महाराष्ट्रामध्ये कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.
● समुद्र लहरी पासून मिळणारी ऊर्जा
समुद्राच्या वर-खाली होणाऱ्या लाटांपासून अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करता येते.
● अणू उर्जा
युरेनियम थोरियम या जड मूलद्रव्याच्या अणूच्या विघटना द्वारे निघणार्या ऊर्जेला अणू ऊर्जा असे म्हणतात.
● ऊर्जा बचत
ऊर्जेची बचत करणे म्हणजेच ऊर्जेची निर्मिती करणे होय.
ऊर्जा बचत ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे.ऊर्जेची बचत केली नाही तर जागतिक तापमान वाढी सारखं भयंकर संकट आपल्यावर येऊ शकते.
● हरित ऊर्जा
ज्या स्त्रोतातून कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईड असे घातक वायू वातावरणात सोडले जात नाही अशा ऊर्जेला हरित ऊर्जा म्हणतात.हरित ऊर्जा स्त्रोत जास्तीत जास्त प्रमाणात वापरला गेला पाहिजे.
चाचणी सोडविण्यासाठी
क्लिक करा
.
● पाठातील खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली चाचणी सोडण्यासाठी क्लिक करा.
● कोणत्याही वस्तूला बल लावल्यामुळे तिचे विस्थापन होते आणि विस्थापन झाले की कार्य होते .
कार्य करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. म्हणून कार्य आणि ऊर्जा यांचा परस्पर संबंध असतो.
कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. खेळत असताना आपल्याला स्नायू ऊर्जा याचा उपयोग होतो आणि ती ऊर्जा बलामध्ये रूपांतरित होते .या बलामुळे कार्य घडते.
धावणाऱ्या आणि चालणाऱ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हेच घडते.
प्रत्येकाची ऊर्जेची क्षमता ही निरनिराळी असते.
◆ ऊर्जेची रूपे -
यांत्रिक उर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी उर्जा ,रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची रूपे आहेत.
● यांत्रिक उर्जा
यंत्राच्या मदतीने मिळणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा म्हणतात.
यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. स्थितीमुळे असलेली स्थितिज ऊर्जा आणि गतीमुळे असलेली गतिज ऊर्जा.
● स्थितिज ऊर्जा
वस्तूमध्ये साठवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि स्थानामुळे ही स्थितीज ऊर्जा त्या पदार्थांमध्ये साठवलेली असते. कॅरम खेळत असताना सुद्धा स्ट्रायकर मध्ये आपल्या स्नायूची ऊर्जा जाते आणि त्याची स्थितिज ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये बदलते.
● गतिज ऊर्जा
गतीमुळे आलेली ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा होय.
● उष्णता ऊर्जा
सूर्यामुळे पृथ्वीवरच्या सर्व सजीवांना उष्णता ऊर्जा मिळते.इंधनाच्या ज्वलनाने देखील उष्णता ऊर्जेची निर्मिती होते.
उष्णता मोजण्यासाठी कॅलरी हे एकक वापरतात.
● प्रकाश ऊर्जा
सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती आपल्या पानातील हरितद्रव्य याचा वापर करून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने अन्न तयार करतात. हे घडत असताना प्रकाश ऊर्जेचे रूपांतर अन्न ऊर्जेमध्ये होते.
● ध्वनि ऊर्जा
ध्वनी हेसुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे. ध्वनी मध्ये साठवलेली ऊर्जा म्हणजे ध्वनि ऊर्जा होय.
● रासायनिक ऊर्जा
रासायनिक क्रिया यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा म्हणतात. ज्वलनामधून निरनिराळ्या स्वरूपात रासायनिक ऊर्जा बाहेर पडत असते.
लेड ऍसिड बॅटरी मध्ये विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी रासायनिक क्रिया केल्या जातात. फटाके पेटवली की त्यातून उष्णता, ध्वनी,प्रकाश आणि रासायनिक ऊर्जा एकदम बाहेर पडतात.
● विद्युत ऊर्जा
निरनिराळी उपकरणे विद्युत ऊर्जेवर चालतात. विद्युत ऊर्जा दैनंदिन जीवनामध्ये अतिशय उपयुक्त आहे.
● ऊर्जेचे रूपांतरण
निसर्गात ऊर्जा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतरित होत असते याला ऊर्जेचे रूपांतरण असे म्हणतात.
सूर्य हा सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे.
● ऊर्जा चक्र
सूर्याची उष्णता जमिनीवर आली की पाण्याची वाफ होते आणि त्या ठिकाणी स्थितीज ऊर्जा तयार होते .
पाण्याची वाफ थंड झाल्यानंतर तिचे ढग बनतात. ढग थंड झाल्यानंतर पाऊस पडतो, या ठिकाणी गतिज ऊर्जा तयार होते.
पावसाचे पाणी धरणामध्ये साठवले जाते या साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. धरणातील पाणी सोडले की त्यामधून गतिज ऊर्जा निर्माण होते. या पाण्यातून जलविद्युत केंद्र चालतात.पुन्हा तेथून गतिज ऊर्जा तयार होते. या गतिज ऊर्जा मधून विद्युत ऊर्जा निर्माण होते. आणि विद्युत ऊर्जा वापरून घरामधील विविध उपकरणे चालतात. जसे प्रकाश, ध्वनी आणि उष्णता यावर चालणारी यंत्रे.
● ऊर्जा स्त्रोत
ऊर्जा मिळवण्यासाठी ज्या साधनांचा वापर होतो त्यांना ऊर्जास्त्रोत म्हणतात.
ऊर्जा स्त्रोत यांचे वर्गीकरण दोन प्रकारात होते.
● पारंपारिक ऊर्जा स्त्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत
पुन्हा निर्माण न करता येणाऱ्या ऊर्जा स्त्रोत यांना पारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात.
हे संपून जाऊ शकतात म्हणून आपल्याला पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा विचार करावा लागतो.
उदाहरण जीवाश्म इंधने, लाकूड, कोळसा, गोवर्या इत्यादी .
● अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत किंवा नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत
पुन्हा पुन्हा वापरता येतील असे ऊर्जा स्त्रोत.
हे ऊर्जा स्त्रोत अक्षय आणि अखंड असतात. उदाहरण. सौरऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, समुद्रातील लहरी पासून मिळणारी ऊर्जा, अणू उर्जा .
● सौर ऊर्जा
सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा होय.पृथ्वीवर ही ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये पोहोचत असते.
सौरचुली, सौर जलतापक, सौर शुष्कक आणि सौरविद्युत घट ही सौर उर्जेवर चालणारी उपकरणे आता लोकप्रिय झाली आहेत.
● पवन ऊर्जा
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून पवनचक्की मध्ये विद्युत निर्मिती केली जाते.
या पवन ऊर्जेचा वापर वेगवेगळ्या कामासाठी केला जातो.
● सागरी ऊर्जा
भरती-ओहोटीच्या लाटांनी जनित्र फिरवून या लाटांपासून सागरी ऊर्जा निर्माण करता येते.
● जल विद्युत ऊर्जा
धरणांमध्ये साठलेले पाणी उंचावरून खाली आणले जाते व त्याद्वारे जनित्राची पाती फिरवली जातात.अशा जलविद्युत केंद्रात वीज निर्मिती करण्यात येते.
महाराष्ट्रामध्ये कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.
● समुद्र लहरी पासून मिळणारी ऊर्जा
समुद्राच्या वर-खाली होणाऱ्या लाटांपासून अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करता येते.
● अणू उर्जा
युरेनियम थोरियम या जड मूलद्रव्याच्या अणूच्या विघटना द्वारे निघणार्या ऊर्जेला अणू ऊर्जा असे म्हणतात.
● ऊर्जा बचत
ऊर्जेची बचत करणे म्हणजेच ऊर्जेची निर्मिती करणे होय.
ऊर्जा बचत ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे.ऊर्जेची बचत केली नाही तर जागतिक तापमान वाढी सारखं भयंकर संकट आपल्यावर येऊ शकते.
● हरित ऊर्जा
ज्या स्त्रोतातून कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईड असे घातक वायू वातावरणात सोडले जात नाही अशा ऊर्जेला हरित ऊर्जा म्हणतात.हरित ऊर्जा स्त्रोत जास्तीत जास्त प्रमाणात वापरला गेला पाहिजे.
चाचणी सोडविण्यासाठी
क्लिक करा
.
सहावी सामान्य विज्ञान
July 30, 2020
10 .बल व बलाचे प्रकार Online Test
बल व बलाचे प्रकार-
खालील ठळक मुद्द्यांचा अभ्यास करा व चाचणी सोडवण्यासाठी सर्वात खाली क्लिक करा.
◆ दैनंदिन जीवनामध्ये अनेक क्रिया करण्यासाठी आपल्याला जोर लावावा लागतो, म्हणजेच आपल्याला बलाची आवश्यकता असते. कोणतीही निर्जीव वस्तू स्वतःहून जागा बदलू शकत नाही. जर बलाचा वापर झाला तरच ती जागा बदलते.
एखाद्या गतीमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा तिच्या गतीमध्ये बदल करण्यासाठी बलाची गरज असते.
वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते.
● स्नायु बल -
आपल्या सर्व हालचाली स्नायू आणि हाडाच्या मदतीने होत असतात .म्हणून स्नायूने लावलेल्या बलाला स्नायू बाल म्हणतात.
उदाहरण एखादी जाड वस्तू ढकलणे सायकल चालवणे हाताने कपडे धुणे
● यांत्रिक बल
वेगवेगळी कामे सहजपणे व्हावी म्हणून आपण यंत्रांचा उपयोग करत असतो काही यंत्र आपण स्नायू बळाचा वापर करून वापरत असतो तर काही यंत्रे स्वयंचलित असतात ही यंत्रे विजेवर किंवा इंधनावर चालतात म्हणजेच त्यासाठी यांत्रिक बळाचा वापर केला जातो.
उदाहरण -हातपंप, शिवणयंत्र ,नांगर, कपडे धुण्याची मशीन,मिक्सर इत्यादी.
● गुरुत्वीय बल -
पृथ्वी सर्व वस्तु आपल्या दिशेने खेचून घेते या बलाला गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण असे सुद्धा म्हणतात .
सर आयझॅक न्यूटन यांनी सतराव्या शतकात गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. वस्तू वर फेकताना बलाची आवश्यकता असते. या बलाची दिशा पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते. या विरुद्ध दिशेच्या बलामुळे वस्तूची गती कमी होते. शेवटी ही गती शून्य होऊन वस्तू खाली पडते . या खाली पडणाऱ्या वस्तूवर गुरुत्वीय बल कार्य करत असते.
उदाहरण - वर फेकलेला चेंडू खाली पडतो, झाडावरील फळ खाली पडते.
● चुंबकीय बल -
चुंबक काही वस्तू स्वतःकडे खेचून घेतो .या खेचण्याच्या बलाला चुंबकीय बल म्हणतात .
उदाहरण -क्रेन -फ्रिजचा दरवाजा.
● घर्षण बल -
जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकावर घासले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये घर्षण निर्माण होते. या घर्षणातून घर्षण बल तयार होते.
घर्षण बल नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. घर्षण बलाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये होत असतो.
आपण जमिनीवर चालताना घर्षण बलामुळे चालू शकतो.खाली घसरून पडत नाही.
चिकट , तेलकट पृष्ठभागावरून मात्र घर्षण बल नसल्याने आपण घसरू शकतो.
गरजेप्रमाणे घर्षण बल कमी-अधिक सुद्धा करता येते.
●स्थितिक विद्युत बल -
आपण एखाद्या कागदाचे बारीक कपटे करून टेबलवर ठेवले आणि थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्याजवळ आणले ,तसेच प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसावर घासून ही कृती पुन्हा केली तर असे लक्षात येते की कागदाचे कपटे,आपले केस हे हालचाल दर्शवतात.
या सर्व गोष्टींमध्ये स्थितीत विद्युत बल निर्माण होते. म्हणून ही हालचाल दिसते.
रबर, प्लास्टिक ,एबोनाट अशा पदार्थावर विद्युतप्रभार निर्माण होतो.
विद्युतभारित पदार्थावर निर्माण होणाऱ्या बलाला स्थितिक विद्युत बल म्हणतात.
● एकत्रित बले -
जेव्हा एकाच क्रियेत निरनिराळी बले एकत्रितपणे कार्य करतात, तेव्हा त्याला एकत्रित बले असे म्हणतात.
◆ एक किंवा अधिक भले कार्यरत असलेल्या क्रिया आकाशातून जाणारे विमान या क्रियेमध्ये यांत्रिक बल, स्नायु बल, गुरुत्वीय बल, घर्षण बल हे एकत्रितपणे कार्य करत असतात.
उसाच्या चरखातून रस काढणे या क्रियेमध्ये यांत्रिक बल ,स्नायु बल व घर्षण बल एकत्रितपणे कार्य करत असते.
धान्य पाखडणे या क्रियेमध्ये स्नायु बल व गुरुत्वीय बल एकत्रितपणे कार्य करत असते.
◆ आपल्या रोजच्या जीवनामधील स्नायू बलाची काही उदाहरणे बघूया--
सामान उचलणे ,सायकल चालवणे, क्रिकेट खेळणे, फुटबॉल खेळणे ,स्कूल बॅग पाठीवर घेऊन जाणे ,वजन हातात घेऊन व्यायाम करणे अशा अनेक कार्यामध्ये आपण स्नायू बलाचा वापर करत असतो.
◆ स्नायू बलावर चालणारी यंत्रे-
हातगाडी, नांगर, होडीची वल्ले, बैलगाडी, घोडागाडी, सायकल, पाटा-वरवंटा इत्यादी.
◆चाचणी सोडविण्यासाठी-
क्लिक करा
खालील ठळक मुद्द्यांचा अभ्यास करा व चाचणी सोडवण्यासाठी सर्वात खाली क्लिक करा.
◆ दैनंदिन जीवनामध्ये अनेक क्रिया करण्यासाठी आपल्याला जोर लावावा लागतो, म्हणजेच आपल्याला बलाची आवश्यकता असते. कोणतीही निर्जीव वस्तू स्वतःहून जागा बदलू शकत नाही. जर बलाचा वापर झाला तरच ती जागा बदलते.
एखाद्या गतीमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा तिच्या गतीमध्ये बदल करण्यासाठी बलाची गरज असते.
वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते.
◆बलाचे प्रकार - स्नायु बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल, स्थितिक विद्युत बल.
● स्नायु बल -
आपल्या सर्व हालचाली स्नायू आणि हाडाच्या मदतीने होत असतात .म्हणून स्नायूने लावलेल्या बलाला स्नायू बाल म्हणतात.
उदाहरण एखादी जाड वस्तू ढकलणे सायकल चालवणे हाताने कपडे धुणे
![]() |
स्नायू बल |
● यांत्रिक बल
वेगवेगळी कामे सहजपणे व्हावी म्हणून आपण यंत्रांचा उपयोग करत असतो काही यंत्र आपण स्नायू बळाचा वापर करून वापरत असतो तर काही यंत्रे स्वयंचलित असतात ही यंत्रे विजेवर किंवा इंधनावर चालतात म्हणजेच त्यासाठी यांत्रिक बळाचा वापर केला जातो.
उदाहरण -हातपंप, शिवणयंत्र ,नांगर, कपडे धुण्याची मशीन,मिक्सर इत्यादी.
● गुरुत्वीय बल -
पृथ्वी सर्व वस्तु आपल्या दिशेने खेचून घेते या बलाला गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण असे सुद्धा म्हणतात .
सर आयझॅक न्यूटन यांनी सतराव्या शतकात गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. वस्तू वर फेकताना बलाची आवश्यकता असते. या बलाची दिशा पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते. या विरुद्ध दिशेच्या बलामुळे वस्तूची गती कमी होते. शेवटी ही गती शून्य होऊन वस्तू खाली पडते . या खाली पडणाऱ्या वस्तूवर गुरुत्वीय बल कार्य करत असते.
उदाहरण - वर फेकलेला चेंडू खाली पडतो, झाडावरील फळ खाली पडते.
![]() |
गुरुत्वीय बल |
● चुंबकीय बल -
चुंबक काही वस्तू स्वतःकडे खेचून घेतो .या खेचण्याच्या बलाला चुंबकीय बल म्हणतात .
उदाहरण -क्रेन -फ्रिजचा दरवाजा.
● घर्षण बल -
जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकावर घासले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये घर्षण निर्माण होते. या घर्षणातून घर्षण बल तयार होते.
घर्षण बल नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. घर्षण बलाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये होत असतो.
आपण जमिनीवर चालताना घर्षण बलामुळे चालू शकतो.खाली घसरून पडत नाही.
चिकट , तेलकट पृष्ठभागावरून मात्र घर्षण बल नसल्याने आपण घसरू शकतो.
गरजेप्रमाणे घर्षण बल कमी-अधिक सुद्धा करता येते.
![]() |
घर्षण बल |
आपण एखाद्या कागदाचे बारीक कपटे करून टेबलवर ठेवले आणि थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्याजवळ आणले ,तसेच प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसावर घासून ही कृती पुन्हा केली तर असे लक्षात येते की कागदाचे कपटे,आपले केस हे हालचाल दर्शवतात.
या सर्व गोष्टींमध्ये स्थितीत विद्युत बल निर्माण होते. म्हणून ही हालचाल दिसते.
रबर, प्लास्टिक ,एबोनाट अशा पदार्थावर विद्युतप्रभार निर्माण होतो.
विद्युतभारित पदार्थावर निर्माण होणाऱ्या बलाला स्थितिक विद्युत बल म्हणतात.
● एकत्रित बले -
जेव्हा एकाच क्रियेत निरनिराळी बले एकत्रितपणे कार्य करतात, तेव्हा त्याला एकत्रित बले असे म्हणतात.
◆ एक किंवा अधिक भले कार्यरत असलेल्या क्रिया आकाशातून जाणारे विमान या क्रियेमध्ये यांत्रिक बल, स्नायु बल, गुरुत्वीय बल, घर्षण बल हे एकत्रितपणे कार्य करत असतात.
उसाच्या चरखातून रस काढणे या क्रियेमध्ये यांत्रिक बल ,स्नायु बल व घर्षण बल एकत्रितपणे कार्य करत असते.
धान्य पाखडणे या क्रियेमध्ये स्नायु बल व गुरुत्वीय बल एकत्रितपणे कार्य करत असते.
◆ आपल्या रोजच्या जीवनामधील स्नायू बलाची काही उदाहरणे बघूया--
सामान उचलणे ,सायकल चालवणे, क्रिकेट खेळणे, फुटबॉल खेळणे ,स्कूल बॅग पाठीवर घेऊन जाणे ,वजन हातात घेऊन व्यायाम करणे अशा अनेक कार्यामध्ये आपण स्नायू बलाचा वापर करत असतो.
◆ स्नायू बलावर चालणारी यंत्रे-
हातगाडी, नांगर, होडीची वल्ले, बैलगाडी, घोडागाडी, सायकल, पाटा-वरवंटा इत्यादी.
◆चाचणी सोडविण्यासाठी-
क्लिक करा
Tuesday, 28 July 2020
सहावी सामान्य विज्ञान
July 28, 2020
9.गती व गतीचे प्रकार Online Test
◆ गती व गतीचे प्रकार-
खालील ठळक मुद्दे यांचा अभ्यास करा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆ विस्थापन -
जेव्हा एखादी वस्तू तिची जागा बदलते तेव्हा तिचे विस्थापन होत असते.
ज्या कालावधीमध्ये वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन होत असते, त्या कालावधीला वस्तूची गती म्हणतात.
● गतीचे प्रकार रेषीय गती, नैकरेषीय गती.
◆ रेषीय गती -
एका सरळ रेषेमध्ये जेव्हा वस्तू विस्थापन करत असते तेव्हा त्या गतीला रेषीय गती म्हणतात. रेषीय गती चे दोन प्रकार पडतात रेषीय एकसमान गती ,रेषीय असमान गती.
● रेषीय एकसमान गती मध्ये एकक कालावधीमध्ये वस्तूचे सरळ रेषेमध्ये पार केलेले अंतर जेव्हा सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती म्हणतात .
सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती असते कारण या गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही.
● रेषीय असमान गती -
ठराविक एकक कालावधीमध्ये वस्तूने सरळ रेषेत पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत जाते तेव्हा त्या गतीला रेषीय असमान गती म्हणतात.
घसरगुंडीवरुन घसरणाऱ्या मुलाची गती ही सतत बदलत असते म्हणून या गतीला रेषीय असमान गती असे म्हणतात.
◆ नैकरेषीय गती -
जेव्हा एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये विस्थापन करत नसेल तेव्हा त्या गतीला नैकरेषीय गती म्हणतात.
नैकरेषीय गतीचे चार प्रकार पडतात.
आंदोलित गती ,वर्तुळाकार गती, यादृच्छिक गती, नियतकालिक गती
1. आंदोलित गती-
एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा त्याच टोकाला परत येणे या गतीला आंदोलित गती म्हणतात.
उदाहरण . झोपाळ्याचे झोके, घड्याळाचा लंबक, पक्षांच्या पंखांची हालचाल ,शिवण यंत्र चालू असताना हलणारी सुई, ढोल-ताशांचा कंप पावणारा पडदा .
2. वर्तुळाकार गती -
वर्तुळाकार मार्गात फिरणाऱ्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती म्हणतात .अशा वस्तू जेथून विस्थापन सुरू करतात त्याच जागी त्या पुन्हा येतात .
उदाहरण. घरातील विजेचे पंखे, मेरी गो राऊंड.
3.नियतकालिक गती-
जेव्हा एखादी गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हापुन्हा जाते तेव्हा तिची गती नियतकालिक गती असते .
उदाहरण .घड्याळाचा मिनिट काटा नेहमी 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो .
4. यादृच्छिक गती -
गतीमध्ये जेव्हा सतत बदल होत असतो, चाल बदल होत असते तेव्हा त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
उदाहरण .रांगणारे बाळ, उडणारी फुलपाखरे भटकणारे जनावरे.
◆ चाल -
एखाद्या वाहनाचा ताशी वेग शोधून काढण्यासाठी आपल्याला त्या वाहनाचा वेग आणि कापलेले अंतर यांचे गुणोत्तर लक्षात घ्यावे लागते.
एकक कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतराला चाल म्हणतात.
चाल मोजण्याचे एकक- किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद हे असते.
◆ वेगवेगळ्या प्रकारच्या गती -
आकाशात उडत असणाऱ्या पक्ष्यांच्या हालचाली मध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या गती दिसून येतात .
● आकाशातील उडणारे पक्षी हे आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात.
त्याचबरोबर बहुतेक पक्षी हे रेषीय गती दाखवतात तर घारी सारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात यामध्ये आपल्याला वर्तुळाकार गती दिसून येते.
● सायकल चालवत असताना सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो सायकल चालवताना पॅडल मारावे लागते यावेळी आपल्याला वर्तुळाकार गती मध्ये हे पॅडल फिरवावे लागते .
त्यानंतर प्रवासाची दिशा निश्चित करून आपण रेषीय गतीने सायकल चालवतो .त्याचबरोबर सायकलचे हँडल आपल्याला वळवताना आपण कधीकधी वर्तुळाकार गती मध्ये ते फिरवतो. त्याचबरोबर गती कमी अधिक करीत असलो तर ती रेषीय असमान गती होते.
●अनेक वाद्यांमध्ये आपल्याला आंदोलित गती चा अनुभव येतो. सर्व प्रकारच्या चर्मवाद्य यामध्ये आंदोलित गती अनुभवता येते. त्यामध्ये तबला, ढोल ,नगारे ,डमरू इत्यादी वाद्यांची चामडे
आंदोलित होत वाजत असते.
त्याचबरोबर तंतुवाद्य मध्ये सुद्धा तारा आंदोलित गती दाखवतात. सतार, गिटार ,व्हायोलिन या वाद्यांच्या तारा आंदोलित गती मुळे ध्वनी निर्माण करतात.
● वरील उदाहरणांमधून आपल्या असे लक्षात येईल की एखादी वस्तू गतिमान असली तर तिच्या मध्ये एकाच प्रकारची गती असेलच असे नाही.
या घटकावरील चाचणी सोडविण्यासाठी
क्लिक करा
खालील ठळक मुद्दे यांचा अभ्यास करा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆ विस्थापन -
जेव्हा एखादी वस्तू तिची जागा बदलते तेव्हा तिचे विस्थापन होत असते.
ज्या कालावधीमध्ये वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन होत असते, त्या कालावधीला वस्तूची गती म्हणतात.
● गतीचे प्रकार रेषीय गती, नैकरेषीय गती.
◆ रेषीय गती -
एका सरळ रेषेमध्ये जेव्हा वस्तू विस्थापन करत असते तेव्हा त्या गतीला रेषीय गती म्हणतात. रेषीय गती चे दोन प्रकार पडतात रेषीय एकसमान गती ,रेषीय असमान गती.
● रेषीय एकसमान गती मध्ये एकक कालावधीमध्ये वस्तूचे सरळ रेषेमध्ये पार केलेले अंतर जेव्हा सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती म्हणतात .
सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती असते कारण या गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही.
● रेषीय असमान गती -
ठराविक एकक कालावधीमध्ये वस्तूने सरळ रेषेत पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत जाते तेव्हा त्या गतीला रेषीय असमान गती म्हणतात.
घसरगुंडीवरुन घसरणाऱ्या मुलाची गती ही सतत बदलत असते म्हणून या गतीला रेषीय असमान गती असे म्हणतात.
◆ नैकरेषीय गती -
जेव्हा एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये विस्थापन करत नसेल तेव्हा त्या गतीला नैकरेषीय गती म्हणतात.
नैकरेषीय गतीचे चार प्रकार पडतात.
आंदोलित गती ,वर्तुळाकार गती, यादृच्छिक गती, नियतकालिक गती
1. आंदोलित गती-
एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा त्याच टोकाला परत येणे या गतीला आंदोलित गती म्हणतात.
उदाहरण . झोपाळ्याचे झोके, घड्याळाचा लंबक, पक्षांच्या पंखांची हालचाल ,शिवण यंत्र चालू असताना हलणारी सुई, ढोल-ताशांचा कंप पावणारा पडदा .
2. वर्तुळाकार गती -
वर्तुळाकार मार्गात फिरणाऱ्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती म्हणतात .अशा वस्तू जेथून विस्थापन सुरू करतात त्याच जागी त्या पुन्हा येतात .
उदाहरण. घरातील विजेचे पंखे, मेरी गो राऊंड.
![]() |
मेरी गो राउंड |
3.नियतकालिक गती-
जेव्हा एखादी गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हापुन्हा जाते तेव्हा तिची गती नियतकालिक गती असते .
उदाहरण .घड्याळाचा मिनिट काटा नेहमी 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो .
4. यादृच्छिक गती -
गतीमध्ये जेव्हा सतत बदल होत असतो, चाल बदल होत असते तेव्हा त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
उदाहरण .रांगणारे बाळ, उडणारी फुलपाखरे भटकणारे जनावरे.
![]() |
बागेत खेळणारे मूल |
◆ चाल -
एखाद्या वाहनाचा ताशी वेग शोधून काढण्यासाठी आपल्याला त्या वाहनाचा वेग आणि कापलेले अंतर यांचे गुणोत्तर लक्षात घ्यावे लागते.
एकक कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतराला चाल म्हणतात.
चाल मोजण्याचे एकक- किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद हे असते.
◆ वेगवेगळ्या प्रकारच्या गती -
आकाशात उडत असणाऱ्या पक्ष्यांच्या हालचाली मध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या गती दिसून येतात .
● आकाशातील उडणारे पक्षी हे आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात.
त्याचबरोबर बहुतेक पक्षी हे रेषीय गती दाखवतात तर घारी सारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात यामध्ये आपल्याला वर्तुळाकार गती दिसून येते.
● सायकल चालवत असताना सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो सायकल चालवताना पॅडल मारावे लागते यावेळी आपल्याला वर्तुळाकार गती मध्ये हे पॅडल फिरवावे लागते .
त्यानंतर प्रवासाची दिशा निश्चित करून आपण रेषीय गतीने सायकल चालवतो .त्याचबरोबर सायकलचे हँडल आपल्याला वळवताना आपण कधीकधी वर्तुळाकार गती मध्ये ते फिरवतो. त्याचबरोबर गती कमी अधिक करीत असलो तर ती रेषीय असमान गती होते.
●अनेक वाद्यांमध्ये आपल्याला आंदोलित गती चा अनुभव येतो. सर्व प्रकारच्या चर्मवाद्य यामध्ये आंदोलित गती अनुभवता येते. त्यामध्ये तबला, ढोल ,नगारे ,डमरू इत्यादी वाद्यांची चामडे
आंदोलित होत वाजत असते.
त्याचबरोबर तंतुवाद्य मध्ये सुद्धा तारा आंदोलित गती दाखवतात. सतार, गिटार ,व्हायोलिन या वाद्यांच्या तारा आंदोलित गती मुळे ध्वनी निर्माण करतात.
● वरील उदाहरणांमधून आपल्या असे लक्षात येईल की एखादी वस्तू गतिमान असली तर तिच्या मध्ये एकाच प्रकारची गती असेलच असे नाही.
या घटकावरील चाचणी सोडविण्यासाठी
क्लिक करा
सहावी सामान्य विज्ञान
July 28, 2020
6 वी सामान्य विज्ञान 8.आपली अस्थिसंस्था व त्वचा Online Test
आपली अस्थिसंस्था व त्वचा
खालील ठळक मुद्दे अभ्यासा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा .....
● आपल्या शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिय सुरक्षित असतात .मानवी सांगाडा मुळे आतील इंद्रियाचे संरक्षण होते, म्हणून मानवी सांगाडा हा संरक्षक कवच असतो.
● अस्थी म्हणजे हाड .शरीरातील कुठल्याही भागातील हाड मोडले तर त्याला अस्थिभंग असे म्हणतात .अस्थिभंग यामुळे वेदना होते व त्या भागावर सूज येते.
अस्थिभंग झालेल्या व्यक्तीला न हलवता वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जातात.
क्ष-किरण प्रतिमा काढून नेमकी इजा कोठे झाली याबाबत माहिती मिळवली जाते .
रोंन्टजेन या शास्त्रज्ञाने क्ष-किरणांचा शोध लावला.
● अस्थी संस्थेचे कार्य
> हाडा मुळे शरीराला आकार प्राप्त होतो.
> शरीराला आधार मिळतो.
> यामुळे शरीरातील नाजूक इंद्रियाचे संरक्षण होते.
> हाडांमध्ये खनिजे आणि क्षार यांचा साठा केलेला असतो यामुळे शरीराची हालचाल होऊ शकते.
●हाडांची रचना-
हाडे कठीण आणि मजबूत असतात आणि त्यामधील कूर्चा लवचिक असतात .
हाडे अस्थि पेशींनी बनलेले असतात.
हाडांमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शिअम फॉस्फेट ही खनिजे
असतात .
हाडांची लांबी व आकार हा प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जातो .
शरीराची वाढ होत असताना हाडे मजबूत होतात ,लांब होतात .एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हाडांची वाढ होते. हाडांचे चार प्रकार पडतात- चपटी हाडे ,लहान हाडे, अनियमित हाडे ,लांब हाडे.
◆ मानवी अस्थिसंस्था
● मानवी कवटी -
मानवी कवटी मध्ये 22 हाडे असतात. त्यापैकी चेहऱ्यामध्ये 14 व डोक्यामध्ये 8 हाडे असतात .
हे मेंदूचे रक्षण करतात .
● छातीचा पिंजरा-
छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 हाडे असतात.
त्यापैकी बरगड्या मध्ये 24 व उरोस्थि म्हणून 1 हाड असते .
● पाठीचा कणा -
पाठीच्या कन्या मध्ये 33 मणके असतात.
हे चेता रज्जूचे संरक्षण करतात .
● उपांगे.
हातामध्ये प्रत्येकी 30 हाडे असतात .
पायामध्ये सुद्धा प्रत्येकी 30 हाडे असतात.
विविध काम आणि हालचाल करणे हे यांचे कार्य असते.
प्रौढ माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात.
तर लहान मुलांच्या शरीरात 270 हाडे असतात.
◆ सांधा
शरीरातील दोन किंवा जास्त हाडे अस्थि बंधाने जेथे जोडली जातात अशा जोडणी ला सांधा म्हणतात. सांध्याचे प्रकार चल व अचल सांधे
◆ चल सांधे हालचाल करू शकतात
● बिजागरी चा सांधा
कोपर ,गुडघा ,हातापायाची बोटे यामध्ये बिजागरीच्या सांधा असतो .
हे 180 अंश कोनात हालचाल करतात.
● उखळीचा सांधा
खांदा ,खुबा याठिकाणी असतात.
हे 360 अंश कोनात हालचाल करू शकतात .
● सरकता सांधा -मनगट, घोटा.
हे सांधे एकमेकावर सरकणाऱ्या हाडांच्या मध्ये असतात.
◆ अचल सांधे
हालचाल न करणारे
उदाहरणार्थ कवटीची हाडे
◆ त्वचा
आपल्या शरीराचे बाह्य आवरण म्हणजे त्वचा होय.
त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिये पैकी एक ज्ञानेंद्रिय आहे.
त्वचेमुळे मुळे आपल्याला स्पर्श ज्ञान होते
● त्वचेची रचना- त्वचेचे दोन थर असतात .
बाह्यत्वचा व अंतसत्वचा .
बाह्य त्वचा म्हणजे बाहेरचा थर असतो .
या थरांमध्ये मेलॅनिन हे रंगद्रव्य असते. अंतसत्वचामध्ये घर्मग्रंथी असतात.
ज्यामधून आपल्या शरीरातील घाम बाहेर पडतो.
त्याखाली रक्तवाहिन्या आणि चेतातंतू यांचे जाळे असते. व त्याखाली शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करणारा थर असतो .
● त्वचेचे कार्य
शरीराच्या आतील भागाचे रक्षण करणे.
उष्णता व थंडी यापासून शरीराचे संरक्षण करणे. सूर्यप्रकाशाच्या साह्याने डी जीवनसत्व निर्माण करणे. शरीरातील आद्रता राखून ठेवण्याचे काम करणे. शरीरातून घामाचे उत्सर्जन करणे.
आणि शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे व तापमानाचे समतोल नियंत्रण करणे हे त्वचेचे कार्य असते .
त्वचेमध्ये घर्मग्रंथी असतात .या घाम तयार करण्याच्या ग्रंथी असतात .
शरीराच्या तापमानाचे संतुलन घामामुळे होते.
आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37 अंश सेल्सिअस च्या जवळपास असते.
● वृद्धत्व
आल्यावर त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचेखाली असणार्या चरबीचे प्रमाण कमी झाल्यामुळे या सुरकुत्या येतात.
● मेलॅनिन
मेलॅनिन हे रंगद्रव्य त्वचेतील विशिष्ट ग्रंथींमध्ये तयार होते .
या रंगद्रव्यामुळे त्वचेचा रंग ठरतो .
मेलॅनिन प्रखर उन्हातील अतिनील किरणांपासून आपले रक्षण करते.
ज्यांच्या शरीरामध्ये जास्त मेलॅनिन असते, त्यांची त्वचा गडद रंगाची असते.
वातावरणानुसार सुद्धा त्वचेचा रंग बदलतो.
चाचणी सोडवण्यासाठी
क्लिक करा
खालील ठळक मुद्दे अभ्यासा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा .....
● आपल्या शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिय सुरक्षित असतात .मानवी सांगाडा मुळे आतील इंद्रियाचे संरक्षण होते, म्हणून मानवी सांगाडा हा संरक्षक कवच असतो.
● अस्थी म्हणजे हाड .शरीरातील कुठल्याही भागातील हाड मोडले तर त्याला अस्थिभंग असे म्हणतात .अस्थिभंग यामुळे वेदना होते व त्या भागावर सूज येते.
अस्थिभंग झालेल्या व्यक्तीला न हलवता वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जातात.
क्ष-किरण प्रतिमा काढून नेमकी इजा कोठे झाली याबाबत माहिती मिळवली जाते .
रोंन्टजेन या शास्त्रज्ञाने क्ष-किरणांचा शोध लावला.
● अस्थी संस्थेचे कार्य
> हाडा मुळे शरीराला आकार प्राप्त होतो.
> शरीराला आधार मिळतो.
> यामुळे शरीरातील नाजूक इंद्रियाचे संरक्षण होते.
> हाडांमध्ये खनिजे आणि क्षार यांचा साठा केलेला असतो यामुळे शरीराची हालचाल होऊ शकते.
●हाडांची रचना-
हाडे कठीण आणि मजबूत असतात आणि त्यामधील कूर्चा लवचिक असतात .
हाडे अस्थि पेशींनी बनलेले असतात.
हाडांमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शिअम फॉस्फेट ही खनिजे
असतात .
हाडांची लांबी व आकार हा प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जातो .
शरीराची वाढ होत असताना हाडे मजबूत होतात ,लांब होतात .एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हाडांची वाढ होते. हाडांचे चार प्रकार पडतात- चपटी हाडे ,लहान हाडे, अनियमित हाडे ,लांब हाडे.
◆ मानवी अस्थिसंस्था
● मानवी कवटी -
मानवी कवटी मध्ये 22 हाडे असतात. त्यापैकी चेहऱ्यामध्ये 14 व डोक्यामध्ये 8 हाडे असतात .
हे मेंदूचे रक्षण करतात .
● छातीचा पिंजरा-
छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 हाडे असतात.
त्यापैकी बरगड्या मध्ये 24 व उरोस्थि म्हणून 1 हाड असते .
● पाठीचा कणा -
पाठीच्या कन्या मध्ये 33 मणके असतात.
हे चेता रज्जूचे संरक्षण करतात .
● उपांगे.
हातामध्ये प्रत्येकी 30 हाडे असतात .
पायामध्ये सुद्धा प्रत्येकी 30 हाडे असतात.
विविध काम आणि हालचाल करणे हे यांचे कार्य असते.
प्रौढ माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात.
तर लहान मुलांच्या शरीरात 270 हाडे असतात.
◆ सांधा
शरीरातील दोन किंवा जास्त हाडे अस्थि बंधाने जेथे जोडली जातात अशा जोडणी ला सांधा म्हणतात. सांध्याचे प्रकार चल व अचल सांधे
◆ चल सांधे हालचाल करू शकतात
● बिजागरी चा सांधा
कोपर ,गुडघा ,हातापायाची बोटे यामध्ये बिजागरीच्या सांधा असतो .
हे 180 अंश कोनात हालचाल करतात.
● उखळीचा सांधा
खांदा ,खुबा याठिकाणी असतात.
हे 360 अंश कोनात हालचाल करू शकतात .
● सरकता सांधा -मनगट, घोटा.
हे सांधे एकमेकावर सरकणाऱ्या हाडांच्या मध्ये असतात.
◆ अचल सांधे
हालचाल न करणारे
उदाहरणार्थ कवटीची हाडे
◆ त्वचा
आपल्या शरीराचे बाह्य आवरण म्हणजे त्वचा होय.
त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिये पैकी एक ज्ञानेंद्रिय आहे.
त्वचेमुळे मुळे आपल्याला स्पर्श ज्ञान होते
![]() |
त्वचेची रचना |
बाह्यत्वचा व अंतसत्वचा .
बाह्य त्वचा म्हणजे बाहेरचा थर असतो .
या थरांमध्ये मेलॅनिन हे रंगद्रव्य असते. अंतसत्वचामध्ये घर्मग्रंथी असतात.
ज्यामधून आपल्या शरीरातील घाम बाहेर पडतो.
त्याखाली रक्तवाहिन्या आणि चेतातंतू यांचे जाळे असते. व त्याखाली शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करणारा थर असतो .
● त्वचेचे कार्य
शरीराच्या आतील भागाचे रक्षण करणे.
उष्णता व थंडी यापासून शरीराचे संरक्षण करणे. सूर्यप्रकाशाच्या साह्याने डी जीवनसत्व निर्माण करणे. शरीरातील आद्रता राखून ठेवण्याचे काम करणे. शरीरातून घामाचे उत्सर्जन करणे.
आणि शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे व तापमानाचे समतोल नियंत्रण करणे हे त्वचेचे कार्य असते .
त्वचेमध्ये घर्मग्रंथी असतात .या घाम तयार करण्याच्या ग्रंथी असतात .
शरीराच्या तापमानाचे संतुलन घामामुळे होते.
आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37 अंश सेल्सिअस च्या जवळपास असते.
● वृद्धत्व
आल्यावर त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचेखाली असणार्या चरबीचे प्रमाण कमी झाल्यामुळे या सुरकुत्या येतात.
● मेलॅनिन
मेलॅनिन हे रंगद्रव्य त्वचेतील विशिष्ट ग्रंथींमध्ये तयार होते .
या रंगद्रव्यामुळे त्वचेचा रंग ठरतो .
मेलॅनिन प्रखर उन्हातील अतिनील किरणांपासून आपले रक्षण करते.
ज्यांच्या शरीरामध्ये जास्त मेलॅनिन असते, त्यांची त्वचा गडद रंगाची असते.
वातावरणानुसार सुद्धा त्वचेचा रंग बदलतो.
चाचणी सोडवण्यासाठी
क्लिक करा
Monday, 27 July 2020
सहावी सामान्य विज्ञान
July 27, 2020
7.पोषण आणि आहार Online Test
पोषण आणि आहार
खालील ठळक मुद्दे अभ्यासा आणि सर्वात खाली चाचणी सोडवण्यासाठी क्लिक करा.
● पोषण-
सजीवांना ऊर्जा मिळवणे ,वाढ होणे आणि आजारापासून प्रतिकार करणे या कामासाठी पोषणाची आवश्यकता असते.
ही पोषकतत्वे अन्नामधून मिळतात.
कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे ही निराळी पोषकतत्वे आहेत.
● कर्बोदके-
कर्बोदके -ही आपल्याला भात पोळी भाकरी आणि तृणधान्य यापासून मिळतात कर्बोदके ही ऊर्जादायी पदार्थ म्हणून कार्य करतात.
● स्निग्ध पदार्थ- तेल तूप आणि लोणी यामधून मिळतात हे सुद्धा ऊर्जा'दायी पदार्थ म्हणून कार्य करतात .
● प्रथिने - कडधान्य, मांस ,मासे, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ यापासून मिळतात. आपल्या शरीराची वाढ आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे कार्य करतात.
● खनिजे- फळे ,पालेभाज्या, दूध, मीठ यापासून मिळतात .शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे कार्य करतात.
● जीवनसत्वे- फळे आणि भाज्या यामधून मिळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे कार्य करतात.
● किलो कॅलरी
अन्न पदार्थांमधून किती उष्णता मिळते हे मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरतात. वाढत्या वयातील मुलामुलींना दररोज सरासरी 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा आवश्यक असते .
● खनिजे- लोह, कॅल्शियम व फॉस्फरस, आयोडीन, सोडियम पोटॅशियम हे खनिजे आहेत. हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहेत.
●लोह -
आपल्याला पालेभाज्या, मास, सफरचंद ,मनुका यापासून मिळतात.
लोहा चे कार्य रक्तपेशी मार्फत ऑक्सिजनचे वहन करणे हे असते. जर आपल्या शरीरात लोह कमी पडले तर आपल्याला ॲनिमिया, पंडुरोग हा आजार होऊ शकतो.
● कॅल्शियम व फॉस्फरस- मांस, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या यामधून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस मिळते. हाडे व दात मजबूत करण्यासाठी यांचा उपयोग होतो.
यांचा अभाव जर शरीरात असेल तर दातांचे विकार हाडे कमकुवत होणे हे आजार होतात.
● आयोडीन -आयोडीनयुक्त मीठ, मासे ,मनुका यापासून आयोडीन मिळते.
वाढीचे नियंत्रण ठेवणे, शरीरातील रासायनिक क्रिया यांची गती वाढवणे हे आयोडीनचे कार्य आहे .
आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होऊ शकतो .
● सोडियम व पोटॅशियम -मीठ, मांस, पालेभाज्या डाळी ,फळे हे स्त्रोत आहेत.
शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था आणि स्नायुच्या क्रिया चालू ठेवणे हे कार्य करतात. यांच्या अभावामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढीस लागते.
◆जीवनसत्वे जीवनसत्वांचे जलविद्राव्य व जलविद्राव्य असे दोन प्रकार पडतात.
● A जीवनसत्व -
पिवळ्या रंगाच्या व लाल रंगाच्या भाज्या फळे, दूध ,लोणी, हिरव्या भाज्या, रताळे यापासून हे जीवनसत्व मिळते.
डोळ्यांचे, त्वचेचे आणि दाताचे आरोग्य राखण्याचे कार्य हे करतात.
जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा, झिरो डर्मा हे आजार होतात.
● B1 जीवनसत्व-
स्त्रोत- दूध ,मासे, मांस, तृणधान्य, डाळी, कवचाची फळे .
कार्य - चेतातंतू आणि हृदयाचे योग्य कार्य करण्यासाठी मदत करतात..
अभावजन्य आजार -बेरी-बेरी ,स्नायूंचा अशक्तपणा हा आजार होऊ शकतो.
● B 9- जीवनसत्त्व
स्त्रोत- पालेभाज्या, पपई ,किवी यापासून मिळते. कार्य -शरीराची वाढ होणे
अभावजन्य आजार -वाढ खुंटून जाते. ॲनिमिया ,विसराळूपणा हे आजार होऊ शकतात.
● B 12 - जीवनसत्व
स्त्रोत -मांस, यकृत
कार्य -लाल रक्तपेशींची निर्मिती करणे.
अभावजन्य आजार -ॲनिमिया
● C जीवनसत्व -
लिंबूवर्गीय फळे ,आवळा, संत्र ,आंबट पदार्थ, पालेभाज्या
कार्य - शरीरांतर्गत उती आरोग्य राखणे, हिरड्या दात यांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक.
अभावजन्य आजार -स्कर्वी, ग्रंथीना सूज, न भरणाऱ्या जखमा होणे.
● D जीवनसत्व-
स्त्रोत -सूर्यप्रकाश, दूध, मांस, अंडी, लोणी, मासे कार्य -कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या शोषणासाठी आवश्यक.
अभावजन्य आजार -मुडदूस, हाडे अशक्त होणे, वेदना
● E जीवनसत्व -
स्त्रोत -वनस्पती तेल ,शेंगदाणे, बदाम, हिरव्या भाज्या
कार्य -पेशीमधील चयापचय क्रिया चे नियमन करणे .पुनरुत्पादन करणे
अभाव जन्य आजार -त्वचेचे विकार ,स्नायू कमकुवत होणे, पुनरुत्पादन प्रक्रियेत अडथळा.
● K जीवनसत्व -
स्त्रोत -पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, अंड्यातील पिवळा बलक
कार्य -रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतो.
अभावजन्य आजार -अति रक्तस्त्राव होणे.
उष्णता व प्रकाश यामुळे जीवनसत्व नष्ट होतात.
C जीवनसत्व लवकर नष्ट होते,
म्हणून C जीवनसत्व युक्त पदार्थ न शिजवता कच्चे खावेत.
● संतुलित आहार
सर्व पोषक तत्व पुरेशा प्रमाणात असलेल्या आहाराला संतुलित आहार म्हणतात.
> संतुलित आहारामुळे पोषण चांगल्याप्रकारे होते. > शरीर निरोगी आणि धडधाकट राहते .
> मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. > काम करण्याची क्षमता मिळते .
> रोगप्रतिकार शक्ती वाढते .
● तंतुमय पदार्थ
आपल्या रोजच्या आहारात पुरेशा तंतूमय पदार्थांचा समावेश असला पाहिजे.
● पाणी
एक पोषक तत्व आहे,, दूध, ताक, सरबत, फळांचे रस ,भरपूर पाणी शरीरात दररोज गेले पाहिजे .
● कुपोषण -
आहारामध्ये सर्व पोषकतत्वे न मिळाल्यामुळे, असंतुलित आहारामुळे कुपोषण होते .
तसेच गरजेपेक्षा जास्त अन्न घेतल्यामुळे अतिपोषण होते .
अतिपोषण हा सुद्धा असंतुलित आहाराचा परिणाम आहे.
● जंक फूड -
चटपटीत ,चविष्ट लागणारे परंतु पोषकतत्व नसलेले पदार्थ शरीराला काहीही उपयोगी नसतात अशा पदार्थांना जंकफूड म्हणतात.
चॉकलेट ,बर्गर ,नूडल्स, चिप्स ,वेफर्स, शीतपेय, कुरकुरे हे जंकफूड जास्त खाऊ नये .
लठ्ठपणा टाळण्यासाठी
> संतुलित आहार घ्यावा. पुरेशा प्रमाणात व्यायाम करावा .
> भूक नसताना खाऊ नये.
> जंक फूड टाळावे.
> मोटार गाड्या चा कमी वापर करावा.
● अन्नपदार्थातील भेसळ- चांगल्या अन्नपदार्थात त्याच्यासारखेच स्वस्त आणि अतिरिक्त पदार्थ मिसळणे याला अन्नातील भेसळ म्हणतात.
अन्नातील भेसळ ही आरोग्यास घातक असते, त्यामुळे भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
◆ चाचणी सोडविण्यासाठी
खालील ठळक मुद्दे अभ्यासा आणि सर्वात खाली चाचणी सोडवण्यासाठी क्लिक करा.
● पोषण-
सजीवांना ऊर्जा मिळवणे ,वाढ होणे आणि आजारापासून प्रतिकार करणे या कामासाठी पोषणाची आवश्यकता असते.
ही पोषकतत्वे अन्नामधून मिळतात.
कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे ही निराळी पोषकतत्वे आहेत.
![]() |
जीवनसत्त्वे |
● कर्बोदके-
कर्बोदके -ही आपल्याला भात पोळी भाकरी आणि तृणधान्य यापासून मिळतात कर्बोदके ही ऊर्जादायी पदार्थ म्हणून कार्य करतात.
● स्निग्ध पदार्थ- तेल तूप आणि लोणी यामधून मिळतात हे सुद्धा ऊर्जा'दायी पदार्थ म्हणून कार्य करतात .
● प्रथिने - कडधान्य, मांस ,मासे, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ यापासून मिळतात. आपल्या शरीराची वाढ आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे कार्य करतात.
● खनिजे- फळे ,पालेभाज्या, दूध, मीठ यापासून मिळतात .शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे कार्य करतात.
● जीवनसत्वे- फळे आणि भाज्या यामधून मिळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे कार्य करतात.
● किलो कॅलरी
अन्न पदार्थांमधून किती उष्णता मिळते हे मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरतात. वाढत्या वयातील मुलामुलींना दररोज सरासरी 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा आवश्यक असते .
● खनिजे- लोह, कॅल्शियम व फॉस्फरस, आयोडीन, सोडियम पोटॅशियम हे खनिजे आहेत. हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहेत.
●लोह -
आपल्याला पालेभाज्या, मास, सफरचंद ,मनुका यापासून मिळतात.
लोहा चे कार्य रक्तपेशी मार्फत ऑक्सिजनचे वहन करणे हे असते. जर आपल्या शरीरात लोह कमी पडले तर आपल्याला ॲनिमिया, पंडुरोग हा आजार होऊ शकतो.
● कॅल्शियम व फॉस्फरस- मांस, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या यामधून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस मिळते. हाडे व दात मजबूत करण्यासाठी यांचा उपयोग होतो.
यांचा अभाव जर शरीरात असेल तर दातांचे विकार हाडे कमकुवत होणे हे आजार होतात.
● आयोडीन -आयोडीनयुक्त मीठ, मासे ,मनुका यापासून आयोडीन मिळते.
वाढीचे नियंत्रण ठेवणे, शरीरातील रासायनिक क्रिया यांची गती वाढवणे हे आयोडीनचे कार्य आहे .
आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होऊ शकतो .
● सोडियम व पोटॅशियम -मीठ, मांस, पालेभाज्या डाळी ,फळे हे स्त्रोत आहेत.
शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था आणि स्नायुच्या क्रिया चालू ठेवणे हे कार्य करतात. यांच्या अभावामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढीस लागते.
◆जीवनसत्वे जीवनसत्वांचे जलविद्राव्य व जलविद्राव्य असे दोन प्रकार पडतात.
● A जीवनसत्व -
पिवळ्या रंगाच्या व लाल रंगाच्या भाज्या फळे, दूध ,लोणी, हिरव्या भाज्या, रताळे यापासून हे जीवनसत्व मिळते.
डोळ्यांचे, त्वचेचे आणि दाताचे आरोग्य राखण्याचे कार्य हे करतात.
जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा, झिरो डर्मा हे आजार होतात.
● B1 जीवनसत्व-
स्त्रोत- दूध ,मासे, मांस, तृणधान्य, डाळी, कवचाची फळे .
कार्य - चेतातंतू आणि हृदयाचे योग्य कार्य करण्यासाठी मदत करतात..
अभावजन्य आजार -बेरी-बेरी ,स्नायूंचा अशक्तपणा हा आजार होऊ शकतो.
● B 9- जीवनसत्त्व
स्त्रोत- पालेभाज्या, पपई ,किवी यापासून मिळते. कार्य -शरीराची वाढ होणे
अभावजन्य आजार -वाढ खुंटून जाते. ॲनिमिया ,विसराळूपणा हे आजार होऊ शकतात.
● B 12 - जीवनसत्व
स्त्रोत -मांस, यकृत
कार्य -लाल रक्तपेशींची निर्मिती करणे.
अभावजन्य आजार -ॲनिमिया
● C जीवनसत्व -
लिंबूवर्गीय फळे ,आवळा, संत्र ,आंबट पदार्थ, पालेभाज्या
कार्य - शरीरांतर्गत उती आरोग्य राखणे, हिरड्या दात यांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक.
अभावजन्य आजार -स्कर्वी, ग्रंथीना सूज, न भरणाऱ्या जखमा होणे.
● D जीवनसत्व-
स्त्रोत -सूर्यप्रकाश, दूध, मांस, अंडी, लोणी, मासे कार्य -कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या शोषणासाठी आवश्यक.
अभावजन्य आजार -मुडदूस, हाडे अशक्त होणे, वेदना
● E जीवनसत्व -
स्त्रोत -वनस्पती तेल ,शेंगदाणे, बदाम, हिरव्या भाज्या
कार्य -पेशीमधील चयापचय क्रिया चे नियमन करणे .पुनरुत्पादन करणे
अभाव जन्य आजार -त्वचेचे विकार ,स्नायू कमकुवत होणे, पुनरुत्पादन प्रक्रियेत अडथळा.
● K जीवनसत्व -
स्त्रोत -पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, अंड्यातील पिवळा बलक
कार्य -रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतो.
अभावजन्य आजार -अति रक्तस्त्राव होणे.
उष्णता व प्रकाश यामुळे जीवनसत्व नष्ट होतात.
C जीवनसत्व लवकर नष्ट होते,
म्हणून C जीवनसत्व युक्त पदार्थ न शिजवता कच्चे खावेत.
● संतुलित आहार
सर्व पोषक तत्व पुरेशा प्रमाणात असलेल्या आहाराला संतुलित आहार म्हणतात.
> संतुलित आहारामुळे पोषण चांगल्याप्रकारे होते. > शरीर निरोगी आणि धडधाकट राहते .
> मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. > काम करण्याची क्षमता मिळते .
> रोगप्रतिकार शक्ती वाढते .
● तंतुमय पदार्थ
आपल्या रोजच्या आहारात पुरेशा तंतूमय पदार्थांचा समावेश असला पाहिजे.
● पाणी
एक पोषक तत्व आहे,, दूध, ताक, सरबत, फळांचे रस ,भरपूर पाणी शरीरात दररोज गेले पाहिजे .
● कुपोषण -
आहारामध्ये सर्व पोषकतत्वे न मिळाल्यामुळे, असंतुलित आहारामुळे कुपोषण होते .
तसेच गरजेपेक्षा जास्त अन्न घेतल्यामुळे अतिपोषण होते .
अतिपोषण हा सुद्धा असंतुलित आहाराचा परिणाम आहे.
● जंक फूड -
चटपटीत ,चविष्ट लागणारे परंतु पोषकतत्व नसलेले पदार्थ शरीराला काहीही उपयोगी नसतात अशा पदार्थांना जंकफूड म्हणतात.
चॉकलेट ,बर्गर ,नूडल्स, चिप्स ,वेफर्स, शीतपेय, कुरकुरे हे जंकफूड जास्त खाऊ नये .
![]() |
जंक फूड |
लठ्ठपणा टाळण्यासाठी
> संतुलित आहार घ्यावा. पुरेशा प्रमाणात व्यायाम करावा .
> भूक नसताना खाऊ नये.
> जंक फूड टाळावे.
> मोटार गाड्या चा कमी वापर करावा.
● अन्नपदार्थातील भेसळ- चांगल्या अन्नपदार्थात त्याच्यासारखेच स्वस्त आणि अतिरिक्त पदार्थ मिसळणे याला अन्नातील भेसळ म्हणतात.
अन्नातील भेसळ ही आरोग्यास घातक असते, त्यामुळे भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
◆ चाचणी सोडविण्यासाठी
Saturday, 25 July 2020
सहावी सामान्य विज्ञान
July 25, 2020
6.पदार्थ आपल्या वापरातील Online Test
पदार्थ आपल्या वापरातील
या पाठातील खालील ठळक मुद्दे अभ्यासा आणि सर्वात खाली चाचणी सोडवण्यासाठी क्लिक करा.
● पदार्थ हे कणापासून बनलेले असतात व पदार्थ पासून वस्तू बनतात.
पदार्थात असलेल्या गुणधर्माप्रमाणे त्याच्या वस्तू तयार करता येतात. एकाच पदार्थ पासून अनेक वस्तू सुद्धा निर्माण करता येतात .उदाहरण -कापूस, लोखंड, ॲल्युमिनियम या पदार्थांपासून अनेक वस्तू तयार केल्या जातात.
पदार्थांचे वर्गीकरण नैसर्गिक व मानवनिर्मित असे होते .
नैसर्गिक पदार्थ निसर्गात उपलब्ध होतात.
नैसर्गिक पदार्थात सजीवापासून मिळणारे पदार्थ म्हणजे जैविक पदार्थ आणि सजीवापासून न मिळणारे पदार्थ म्हणजे अजैविक पदार्थ असे वर्गीकरण होते.
● जैविक पदार्थ-
प्राणिजन्य- दूध, चामडे ,लाख, रेशीम, लोकर .
वनस्पतिजन्य पदार्थ -लाकूड, कापुस, अंबाडी.
● अजैविक पदार्थ -दगड, माती, लोखंड.
◆ मानवनिर्मित पदार्थ -
उपलब्ध पदार्थावर विविध रासायनिक प्रक्रिया करून मानवाने तयार केलेले पदार्थ म्हणजे मानवनिर्मित पदार्थ.
मानवनिर्मित पदार्थांची संख्या खूप जास्त आहे. माणसाच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून अनेक वस्तू बनवल्या जातात.
● मानव निर्मित पदार्थ आणि त्यांचे उपयोग
● बांधकामासाठी -विटा ,सिमेंट, काँक्रीट , प्लास्टिकचे पत्रे, मातीची कौले इत्यादी .
● लेखनासाठी मानवनिर्मित पदार्थ.
प्लास्टिक ,धातू ,पेन-पेन्सिल ,कागद ,वह्या.
● वस्त्रांसाठी वापरण्यात येणारे मानवनिर्मित पदार्थ नायलॉन रेयॉन .
मानवनिर्मित पदार्थ तयार करताना नैसर्गिक पदार्थाच्या घटकांमध्ये बदल होतो आणि हे बदल कायमस्वरूपी असतात त्यापासून मूळ पदार्थ पुन्हा तयार करता येत नाही.
● रबर
रबराच्या झाडाच्या चिकापासून रबर बनवतात या पिकाला लेटेक्स असे म्हणतात. पांढरा रंग आणि विशिष्ट गंध असलेल्या रबराचा आपल्याला खूप उपयोग होतो.
![]() |
रबरनिर्मिती |
व्हल्कनायझेशन
रबर आणि गंधक एकत्र तीन ते चार तास तापवले जाते आणि त्यापासून रबर टणक बनवले जाते या क्रियेला व्हल्कनायझेशन म्हणतात.
चार्ल्स गुडइयर यांनी व्हल्कनायझेशन या प्रक्रियेचा शोध लावला. रबराच्या झाडांची लागवड प्रथम ब्राझीलमध्ये झाली.
भारतातील केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.
● कागद
वनस्पतीच्या सेल्युलोज धाग्यामुळे कागद बनतो. गवत, लाकूड, चिंध्या, रद्दी या पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतवून त्याचे जाळे तयार करून कागद तयार केला जातो.
सूचिपर्णी वृक्षांचा लाकडाच्या ओंडक्यांची साले काढून त्याचे बारीक तुकडे केले जातात.
हे तुकडे काही रसायन मिश्रण करून काही काळ भिजत ठेवतात ,त्यामुळे लाकडातील सेल्युलोज तंतू वेगळे होतात .
या लगद्यामध्ये रंगद्रव्य मिसळली जातात आणि तो लगदा रोलर्स मधून चपटा करून वाळवून त्याचा कागद तयार केला जातो.
कागद तयार करण्याचा शोध प्रथम चीन देशामध्ये लागला.
कागदाचा शक्यतो जास्तीत जास्त पुनर्वापर करावा.
![]() |
कागद उपयोग |
◆ कृत्रिम धागे
नायलॉन ,डेक्रॉन, टेरेलीन, पॉलिस्टर रेऑन असे अनेक कृत्रिम धागे आहेत.
● नायलॉन
हा शब्द N Y न्यूयॉर्क आणि लंडन या शहरांच्या नावावरून तयार करण्यात आला आहे. कारण नायलॉन धाग्याचा शोध या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी लागला .
मासेमारीची जाळी, दोरखंड आणि वस्त्र तयार करणे यासाठी नायलॉन चा उपयोग होतो.
● रेयॉन
म्हणजे सूर्य किरणा सारखे प्रकाशमान कापूस आणि लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साइड या रसायनात विरघळल्यानंतर तयार होणाऱ्या द्रावणा पासून कच्चे धागे तयार केले जातात.
याला कृत्रिम रेशीम असे सुद्धा म्हणतात.
डेक्रॉन, टेरेलीन आणि टेरिन हे धागे खनिज तेलातील हायड्रोकार्बन घटकापासून बनवतात. निरनिराळी रसायने वापरली की वेगवेगळ्या गुणधर्माचे धागे तयार करता येतात.
![]() |
कृत्रिम धागे |
● कृत्रिम धाग्यांचे गुण
> मोठ्या प्रमाणावर या दागिन्यांची निर्मिती होते.
> त्यांची किंमत कमी असते .
> हे धागे टिकाऊ आणि मजबूत असतात.
> कृत्रिम धागे दीर्घकाळ वापरता येतात.
> हे जलरोधक असतात.
> कृत्रिम धागे वापरण्यासाठी हलके आणि सोयीस्कर असतात.
> हे धागे चमकदार आणि पोशाखी पणा वाढवणारे असतात .
> सुरकुत्या आणि ओरखडे या धाग्यावर पडत नाही.
●कृत्रिम धाग्यांचे दोष
> उन्हाळ्यात वापरण्यास अयोग्य असतात.
> कृत्रिम धागे जलरोधक असल्याने घाम शोषला जात नाही .
> त्याचे कपडे घातल्यावर त्वचा सतत ओलसर राहते आणि त्वचा विकार होऊ शकतात.
> हे लवकर पेट घेतात आणि पेटल्यावर अंगाला चिकटवून राहिल्यामुळे गंभीर जखमा होऊ शकतात.
> सूक्ष्मजीवामार्फत या धाग्यांचे विघटन होत नाही.
● चाचणी सोडविण्यासाठी
सहावी सामान्य विज्ञान
July 25, 2020
5.पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म Online Test
पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म
ठळक मुद्दे अभ्यासा आणि सर्वात खाली
चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆पदार्थाच्या तीन अवस्था असतात .
स्थायू, द्रव आणि वायू .
पाणीसुद्धा तीन अवस्थांमध्ये आढळते.
वाफ ही पाण्याची वायू अवस्था आहे.
पाणी ही पाण्याची द्रव अवस्था आहे.
बर्फ ही पाण्याची स्थायु अवस्था आहे.
![]() |
बर्फ |
●स्थायू पदार्थ -
स्थायू पदार्थाला स्वतःचा आकार असतो. त्याला ठराविक आकारमान असते. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो.
उदाहरण .धातूचे तुकडे, साखर, मीठ.
●द्रवपदार्थ-
द्रवपदार्थ ना स्वतःचा आकार नसतो. ज्यामध्ये ते टाकले जाते तसा आकार त्याला मिळतो. द्रवपदार्थ याला ठराविक आकारमान नसते. ठराविक जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास सगळीकडे पसरतात व उताराच्या दिशेने वाहतात .
उदाहरण- पाणी ,तेल, दूध.
●वायु पदार्थ -
वायु पदार्थाला स्वतः आकार नसतो. उपलब्ध सर्व जागा ते व्यापतात. ठराविक आकारमान सुद्धा नसते. बंद जागेमध्ये दाबाखाली ठेवल्यास त्यांचे आकारमान कमी होते .
उदाहरण -हवा ,वाफ
◆अवस्थांमधील बदल
उष्णता दिल्यास ,
स्थायूचा- द्रव,
द्रवाचा- वायू अवस्थेमध्ये बदल होतो.
त्याचबरोबर उष्णता काढून घेतल्यानंतर,
वायूचा- द्रव
द्रवाचा- स्थायू मध्ये बदल होतो.
◆तापमापी
पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी चा वापर केला जातो .
अंश सेल्सिअस हे तापमान मोजण्याचे एकक आहे. हल्ली डिजिटल तापमापी सुद्धा वापरतात .
●उत्कलन
उत्कलन म्हणजे उकळणे. द्रवपदार्थ ला उष्णता दिल्यावर दिल्यानंतर त्यांचे बाष्पीभवन होते आणि तापमान वाढत जाते तसे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि ते उकळायला लागते .पाणी उकळत ठेवल्यास 100 डिग्री सेल्सियस तापमानाला वाफेचे बुडबुडे पृष्ठभागावर येतात यालाच पाण्याचे उत्कलन म्हणतात.
शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस असतो.
●संघनन
पाण्याची वाफ थंड झाली की त्या वाफेचे पुन्हा पाणी होते याला संघनन म्हणतात .शुद्ध पाण्याचा संघनन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस असतो .पाण्याचा उत्कलनांक आणि संगणन बिंदू एकच असतो.
●गोठण -
द्रवपदार्थाचे स्थायू पदार्थात रूपांतर होणे म्हणजे गोठण होय. ज्या तापमानाला पदार्थाची गोठण होते त्याला त्या पदार्थाचा गोठणबिंदू म्हणतात. पाण्याचा गोठणबिंदू शून्य डिग्री सेल्सिअस आहे. फ्रिजर चे तापमान - 18 डिग्री सेल्सिअस असते.
●विलयन -
स्थायू पदार्थाला उष्णता मिळाल्यानंतर त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते याला विलयन म्हणतात. पाण्याचा गोठणबिंदू आणि विलयबिंदू एकच आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आहे.
●संप्लवन- स्थायू रुपाला उष्णता दिली असता त्याचे द्रव रूपात रूपांतर न होता थेट वायुरूपात अवस्थांतर होते याला संप्लवन असे म्हणतात. उदाहरण. आयोडीन ,कापूर या पदार्थांचे संप्लवन होते.
◆पदार्थाचे गुणधर्म -
प्रत्येक पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म असतात.
●ठिसूळपणा - पदार्थाचे लहान कणामध्ये रूपांतर होण्याची क्षमता म्हणजे ठिसूळपणा होय. ●कठीणपणा- दुसऱ्या पदार्थास विरोध करण्याची क्षमता म्हणजे पदार्थाचा कठीणपणा होय. ●स्थितिस्थापकता- ताण किंवा दाब काढल्यास मूळ स्थितीत येण्याची क्षमता म्हणजे पदार्थाची स्थितिस्थापकता होय .
●प्रवाहीता -पदार्थाची सहजपणे वाहण्याची क्षमता म्हणजे प्रवाहिता होय .
●घनता -पदार्थाच्या वस्तुमान यामुळे त्याची घनता ठरते .
●विद्राव्यता - स्थायुच्या विरघळन्याच्या क्षमतेला विद्राव्यता म्हणतात. जे पदार्थ विरघळू शकतात त्यांना विद्राव्य तर जे विरघळू शकत नाही त्यांना अविद्राव्य पदार्थ म्हणतात.
● पारदर्शकता -ज्या पदार्थांमधून आरपार पाहिले जाऊ शकते अशा पदार्थांना पारदर्शक व अशा क्षमतेला पारदर्शकता म्हणतात.
उदाहरण काच, प्लास्टिक.
◆धातूचे गुणधर्म
● वर्धनीयता -धातूला ठोकून त्याचा हप्ता तयार करता येतो या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. ●तन्यता- धातु खेचून त्याची तार करता येते या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात .
●विद्युत वाहकता- धातूचा विजेचा प्रवाह वाहून नेण्याचा जो गुणधर्म असतो त्याला विद्युत वाहकता असे म्हणतात.
●उष्णता वाहकता -उष्णतेचे वहन करू शकतो म्हणजेच त्यामध्ये उष्णता वाहकता असते. ●नादमयता- एखाद्या धातूवर आघात केल्यास त्यातून नाद येतो या गुणधर्माला नादमयता असे म्हणतात.
●रंग व चकाकी- प्रत्येकदा धातुला त्याचा विशिष्ट रंग आणि चकाकी असते.
●सर्वात कठीण पदार्थ
नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणारा हिरा ,मानव निर्मित व्युरटझाईट ,बोरॉन नायट्राइट आणि धूमकेतू पासून येणारा लॉन्सडाइट हे सर्वात कठीण पदार्थ आहेत.
हे हिऱ्याहुनही कठीण असतात.
चाचणी सोडविण्यासाठी
Thursday, 23 July 2020
सहावी सामान्य विज्ञान
July 23, 2020
4. आपत्ती व्यवस्थापन Online Test
आपत्ती व्यवस्थापन ह्या पाठातील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा आणि सर्वात खाली दिलेली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
आपत्ती म्हणजे अचानक आलेले एखादे संकट होय.
आपत्ती आल्यानंतर राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते .
आपत्ती या नैसर्गिक आणि मानवनिर्मित असतात.
प्रमुख आपत्ती मध्ये अतिवृष्टी ,महापूर ,भूकंप, ज्वालामुखी, वीज कोसळणे ,जंगलातील वणवा ,वाढत्या लोकसंख्येमुळे झालेली गर्दी ,अविवेकी बांधकाम या सर्व गोष्टी येतात.
काही भयंकर आपत्ती
●महाराष्ट्र मध्ये लातूर जिल्ह्यात किल्लारी या गावी 30 सप्टेंबर 1993 रोजी तीव्र भूकंप झाला होता.
● 26 जुलै 2005 रोजी मुंबई व उपनगरे या ठिकाणी अतिवृष्टीमुळे हजारो लोकांचा बळी गेला होता.
● 30 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात माळीन गावात दरड कोसळून संपूर्ण गाव उध्वस्त झाले होते.
● नोव्हेंबर 2015 मध्ये चेन्नई तामिळनाडू येथे अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.
◆काही प्रमुख आपत्ती
● भूकंप
भुगर्भा मध्ये अचानक होणारी कंपनी म्हणजे भूकंप होय.
यामुळे जमीन थरथर हलते किंवा तिला भेगा पडतात.
भूकंप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होत असते आणि या ऊर्जेपासून भूकंप लाटा तयार होतात .
त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली हालचाली होतात.
●भूकंपाचे परिणाम
भूकंपामुळे बांधकाम पूल रस्ते लोहमार्ग इत्यादी उध्वस्त होतात.
नद्यांचे प्रवाह बदलतात.
जीवितहानी, वित्तहानी सुद्धा होते.
●महापूर
अतिवृष्टीमुळे नदीच्या पात्रामध्ये जास्त पाणी जमा होऊन ते बाहेर पडते .
अतिवृष्टी मुळे गाव शहरातील निचरा व्यवस्था कमी पडते ,गटारे तुंबून पाणी रस्त्यावर पसरते आणि घराघरांमध्ये घुसते.
● महापुराचे परिणाम
जमिनीची धूप होते .
महापुरामुळे पिकांचे खूप नुकसान होते.
महापुरामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होते. पुरानंतर रोगराई आणि आजार पसरतात व सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते.
●वादळे
हवेमध्ये कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात व त्यामुळे जोराचा वारा वाहू लागतो.
या बदललेल्या हवामानामुळे वादळे निर्माण होतात.
●वादळाचे परिणाम
किनाऱ्या जवळील प्रदेशांमध्ये अतोनात नुकसान होते .
जीविताची आणि मालमत्तेची सुद्धा हानी होते. वीजपुरवठा बंद होतो आणि दळणवळण बंद पडते.
●वणवा व आग
नैसर्गिक आणि नैसर्गिक कारणामुळे जंगल ,गवताळ प्रदेश, कुरणे याठिकाणी जी अनियंत्रित आग लागते तिला वणवा म्हणतात.
●वणव्याचे परिणाम
वणव्यामुळे सर्व प्राणी आणि वनस्पती हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात .
त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड नुकसान होते. हवेचे प्रदूषण होते.
◆आपत्ती व्यवस्थापन
आपत्ती आल्यानंतर तिला तोंड देण्यासाठी जी योजना तयार केली जाते तिला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात.
आपत्ती व्यवस्थापन लोकसहभागातून शक्य होते.
●भारतामध्ये 2005 झाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आली .
या संस्थेकडून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते.
● आपत्ती व्यवस्थापन संपर्काचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
पोलीस 100
अग्निशामक दल 101
रुग्णवाहिका 102
आपत्ती नियंत्रण कक्ष 108 किंवा 112
◆आपत्ती येण्यापूर्वी काही दक्षता घेतल्या पाहिजे.
●रेडिओ आणि टीव्हीवरील बातम्या काळजीपूर्वक ऐकाव्यात.
●रेडिओ आणि मोबाईल हे बॅटरीवर चालणारे वापरावेत.
● हवामान खात्याकडून दिलेल्या सूचना ऐकाव्यात. ●www.imd.gov.in ही वेबसाईट नेहमी वापरावी
●आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निशामक नळकांडी वापरता येणे आवश्यक आहे.
● अतिवृष्टी, दरड कोसळणे यावेळी डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये .
●नदीला पूर असेल तर उंचावर थांबावे वाहत्या पाण्यातून वाहने चालवू नये .
●भूकंप झाला तर प्रवासाचा मार्ग व्यवस्थित आहे का याची खात्री करूनच बाहेर पडावे .
◆प्रथमोपचार
कोणत्याही आजारावर उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ आणि तात्पुरती उपाययोजना म्हणजे प्रथमोपचार .
●रक्तस्त्राव होत असलेल्या व्यक्तीला एका जागी बसवावे .
जखम झाली असल्यास जखम पाण्याने स्वच्छ धुवावी आणि हृदयाच्या पातळीपेक्षा जखमी अवयव वर ठेवावा .
●भाजले असल्यास भाजलेला भाग धुवावा व पाण्यात बुडवून ठेवावा.
पाणी पिण्यास द्यावे, तेलकट मलम लावू नये. कोरड्या ड्रेसिंगने जखम झाकावी.
● उष्माघात झाल्यास रुग्णास सावलीत बसवावे. शरीर थंड पाण्याने पुसावे .
पिण्यास पाणी आणि सरबत द्यावे .
लवकरात लवकर त्याला दवाखान्यात हलवावे.
●सर्पदंश
नाग ,मण्यार ,फुरसे ,घोणस ,समुद्र साप याच सापांच्या जाती विषारी असतात.
विषारी सर्पदंशाने मृत्यू ओढवू शकतो त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
साप मारण्यापेक्षा सर्व मित्रांच्या मदतीने सापाला लांब नैसर्गिक अधिवासात सोडावे .
●सर्पदंशावर प्रथमोपचार
दंश झालेली जागा पाण्याने धुवावी .
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा.
सर्पदंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे.
तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
●कुत्रा चावल्यामुळे रक्तामध्ये विषारी द्रव्य जाण्याचा धोका असतो .
त्यामुळे जखम पोटॅशियम परमॅग्नेट या द्रावणाने धुवावी .
जखमेवर कोरडे कापड ठेवावे.
आणि डॉक्टरांकडे नेऊन अँटीरेबीजचे इंजेक्शन द्यावे.
चाचणी सोडविण्यासाठी
मागील पाठांचा सराव करण्यासाठी
खालील लिंकला क्लिक करा